^ दक्षिण आफ्रिकेची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१५/१६ / नोंदी / सर्वाधिक धावा ^ दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरवून भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर (इंग्रजी मजकूर) ^ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, ४था कसोटी सामना: भारत वि.
कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि get more info ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३५] पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[१३६] पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.
२०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३५०]
सबाइना पार्क, जमैका ६ जुलै २०१७ १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) विजयी
दक्षिण आफ्रिकेच्या भारताच्या दौऱ्यावर, कोहलीने टी२० मालिकेमध्ये २२ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर त्याने दोन एकदिवसीय सामन्यात चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली परंतु त्याला त्यात चांगल्या धावा करता आल्या नाही. राजकोट मधील सामन्यात तो पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला आणि त्याने ७७ धावा केल्या. चेन्नई मधील चवथ्या सामन्यात त्याने सामना जिंकून देणारी १३८ धावांची खळी केली आणि भारताने मालिकेमध्ये बरोबरी साधली.
कोहली उत्तम नगर[२१] मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार
विराट कोहलीचे घरच्या मैदानावर २१ वे एकदिवसीय शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढला.
१ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ७४.०० च्या सरासरीने २९६ धावा (५ सामने)
मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...
[२२०] ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो.[२२१] श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला.[२२२] कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला,[२२३] ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[२२२]
[६४] त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणाऱ्या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले.
यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने ३९ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारले.